अतिवृष्टी नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी कधी मिळणार : आ. दिपकराव चव्हाण
...
अनेक कॅफे हाऊस मध्ये जोडप्यांना बसण्याची योग्य "ती " सोय केल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी मंद ( पूर्ण अंधार ) प्रकाशा योजना जाणीवपूर्वक केल्याचे भयंकर प्रकार फलटण मध्ये पहावयास मिळत आहे...
झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचा जैन समाजाने विरोध केला आहे....
फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेंगटाने विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तालुकातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठेच्या विडणी ...
पिंपरद येथील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेगट यांच्यावर विश्वास ठेवत ग्रामपंचायतची सत्ता पुन्हा एकदा राजे गटाकडे दिल्याने खासदार गटाला मोठा शह मानला जात आहे....
