मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप
मेंटेनन्सनंतरही समस्या कायम असल्याने महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे...
मेंटेनन्सनंतरही समस्या कायम असल्याने महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे...
महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सौ. वैशाली चोरमले यांनी गेल्या २० वर्षांपासून दिव्यांग मुलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. दिव्यांग मुलांचा शोध घेणे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्र...
विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीही शहरात मटका-चक्रीचा धुमाकूळ सुरूच असल्याने “कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत....
ग्रामविकास खात्याचे मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभही गावाला होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मतदारांनी आपले मत वाया न घालवता विकासाच्या बाजूने निर्णय घ्यावा आण...
शहरातील पाणीपुरवठा अधिक नियमित, सुरळीत व योग्य दाबाने व्हावा यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगून, येत्या काही दिवसांत सर्व भागांना व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका ...
