Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग

सत्य परेशान हो सकता है"पराजित नहीं हे या विडणी च्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले
टीम : धैर्य टाईम्स
शाश्वत ग्रामविकासाचे प्रमुख घटक पायाभूत सुविधा व ऊर्जा: सौर ऊर्जा/सौर पथदिवे,स्वच्छ रस्ते, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन,आणि शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार,लघुउद्योगांना प्रोत्साहन, मोफत आरोग्य व शिक्षण सुविधा,आणि ग्रामसभेद्वारे पारदर्शक नियोजन सागर अभंग यांनी केले आहे.

फलटण प्रतिनिधी - 


विडणी गावाचा शाश्वत विकास करीत भविष्यात नगरपंचायत करण्याचा मानस व्यक्त करीत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणजे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग परंतु या नेतृत्वाला खच्ची करण्यासाठी तसेच होणारा शाश्वत विकास रोखण्यासाठी नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रचंड मायाजाल दाखवित गोरगरिबांचा अक्षरशः लुटलेला पैसा अतोनात बाहेर काढला परंतु इथे उत्तरेश्वराच्या भूमीत न्याय आहे अन्याय नाही शेवटी सचिन अभंग अध्यक्ष यांच्या विजय झाला.त्यामुळे "सत्य परेशान हो सकता है"पराजित नहीं हे या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले.

    


विडणी च्या या स्वयंघोषित नेत्याने आत्तापर्यंत राजकारणात याला गाड त्याला गाड याला लुबाड त्याला लुबाड, याची वस्ती उठव त्याची वस्ती उठव,भावकीत भावाभावात पाहुण्या रावळ्यात भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजून घेतली त्यामुळे आता या निवडणुकीत त्या स्वयंघोषित नेत्यांना घरातून बाहेर तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटली पाहिजे असे लोकांनी केले आहे.सागर अभंग म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन,पर्यावरणाचे रक्षण करत सध्याच्या आर्थिक,सामाजिक व पायाभूत सुविधांचा समतोल विकास करणे हेच कार्य करीत होते ,यात थेट लाईव ग्रामसभा,त्यात वाढणारा लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, सौर ऊर्जा, आणि आधुनिकतेचा वापर करून 'आमचा गाव-आमचा विकास' या संकल्पनेतून गाव स्वयंपूर्ण बनवण्यावर भर दिला होता.तरीही केवळ पैशाच्या जोरावर मते मिळविली तरीही विरोधकांचा धक्कादायक पराभव केला.



शाश्वत ग्रामविकासाचे प्रमुख घटक 

पायाभूत सुविधा व ऊर्जा: सौर ऊर्जा/सौर पथदिवे,स्वच्छ रस्ते, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन,आणि शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार,लघुउद्योगांना प्रोत्साहन, मोफत आरोग्य व शिक्षण सुविधा,आणि ग्रामसभेद्वारे पारदर्शक नियोजन सागर अभंग यांनी केले.  वेळोवेळी लोकसहभाग ग्रामविकास आराखड्यात प्रत्येक ग्रामस्थाचा, युवकांचा व महिलांचा सहभाग सुनिश्चित केला.


शाश्वत विकासासाठी गावातील नैसर्गिक संसाधने टिकवून ठेवून,आर्थिक क्षमता वाढवणे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे आवश्यक समजून राजकारण केले मात्र विरोधकांनी केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकू शकले नाहीत असा घणाघात लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी विरोधकांवर केला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER