maharashtra
कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर शाहूपुरीत दाखल
होणार- होणार म्हणून चर्चेत असणाऱ्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेचे पाणी अखेर शाहूपुरीत दाखल झाले. या योजनेच्या उपसापंपाची कळ दाबून खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले....
दिव्यांग व ज्येष्ठांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा
कराड तालुक्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यात येणार आहेत....
दिव्यांग व ज्येष्ठांनी कृत्रिम अवयव व साधने आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्या : विनय गौडा
सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता म...
सुकन्या समृध्दी योजना ही पालकांची भविष्यकालिन चिंता मिटवणारी : खा. उदयनराजे भोसले
भारत सरकारच्या डाक विभागामार्फत प्रामुख्याने बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यातीलच सुकन्या समृध्दी ही योजना प्रत्येक कन्यारत्न लाभलेल्या पालकांची बचती बरोब...
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्याजवळ बिबट्याचे दर्शन
मंगळवारी मंत्री शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्यानंतर लोकांनी आरडा- ओरडा केल्यानंतर या बिबट्याने त्या ठ...
परदेशी भामट्यांनी बनविली होती वीस बँकांची बनावट कार्ड
दोन परदेशी भामट्यांनी बनावट एटीएम कार्डद्वारे लोकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच त्यांनी मलकापूरसह कोल्हापुरातही बनावट एटीएमद्वारे पैसे काढल्याची कब...
विवाहितेला जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा
विवाहितेला त्रास देवून जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....
कराड तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव
अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आ...
सातारा जिल्हा बँकेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवण्यासाठी कटिबध्द
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधी पुष्पचक्र अर्पण करून ...
जिल्हा प्रशासनाला विजय दिवसाचा विसर
देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 साली पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धाला 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. असे असताना संपूर्ण देशभरात सुमारे 15 दिवसांपासूनच स्था...

















