maharashtra
नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी होणार नाही यासाठी समन्वयाने काम करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अधिकाऱ्यांना क्षेत्रीयस्तरावर काम करण्याच्या सूचना देतानाच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केल्यास चांगल्याप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे य...
अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेऊन
कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे....
12 वी परीक्षेचा निकाल राज्यात 94.22%
बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14,85,191 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 817,188 पुरुष व 6,68,003 महिला विद्यार्थी आहेत....
उद्या दिनांक ८ जून रोजी बारावीच्या परीक्षेचा निकाल
८ जून रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे....
धैर्य टाईम्स ची यशस्वी वाटचाल कौतुकास्पद : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
धैर्य टाईम्स च्या १२ व्या वर्धापन दिना निमित्त फलटण येथे बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते धैर्य टाईम्सच्या नव्या वेबसाईटचा शुभारंभ...
तपपूर्तीचा आनंदोत्सव...
स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची 24 बाय 7 पत्रकारिता पेन ते काँप्युटर, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं, ट...
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
साखर उद्योग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्विकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेले उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करण...
राज्यात 6 जून "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा होणार
महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत...















