Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

सर्दी - खोकला आला घाबरू नका : डॉ. सिद्धार्थ लावंड

टीम : धैर्य टाईम्स

सर्दी, खोकला, ताप हा साथीच्या आजाराचा प्रसार H3N2 या व्हायरसमुळे सगळ्यांमध्ये होत आहे. हा नेहमीप्रमाणेच होणारा एक फ्लू चा प्रकार आहे. आणि त्याचा जीवाला काहीही धोका नाही. शरीराला त्या आजाराविरुद्ध लढायला आणि त्यामधून मार्ग काढायला स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवायला वेळ दिला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार पूर्णपणे बरा करण्याची उपजतच शक्ती असते : डॉ. सिद्धार्थ लावंड 

सध्या सुरू असलेल्या सर्दी, खोकला,ताप आणि दीर्घकाळ राहणारा खोकला यामुळे लोक हैराण आहेत, हा साथीच्या आजाराचा प्रसार H3N2 या व्हायरसमुळे सगळ्यांमध्ये होत आहे. हा नेहमीप्रमाणेच होणारा एक फ्लू चा प्रकार आहे, आणि त्याचा जीवाला काहीही धोका नाही आणि तो बरा व्हायला चार ते पाच दिवस लागणार याबद्दल काही शंका नाही. परंतु या आजारामध्ये राहणारा खोकला हा दीर्घकाळ टिकणारा खोकला आहे असे पेशंट कडून समजते आहे.

प्रथमतः आजार झाल्यानंतर किंवा कोणताही आजार झाल्यानंतर शरीराला त्या आजाराविरुद्ध लढायला आणि त्यामधून मार्ग काढायला स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवायला वेळ दिला पाहिजे, आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार पूर्णपणे बरा करण्याची उपजतच शक्ती असते परंतु आपण त्या शक्तीचा कधी वापरच होऊ देत नाही.सर्दी, खोकला झाला की ताबडतोब औषधे अँटिबायोटिक चालू करणे किंवा परस्पर मेडिकल मधून जाऊन औषधे घेणे ( सर्वात धोकादायक), पहिल्या डोसने बरे नाही वाटले की लगेच डॉक्टर बदलणे व नवीन अँटिबायोटिक चालू करणे, त्या अँटिबायोटिक ने देखील फरक नाही पडला तर शेवटी स्टिरॉइड्स, कफ सप्रेसेंट किंवा एक्स्पेक्टरंट वापरणे असा मोठा प्रवास सुरू होतो.

पेशंटला घाई असते ताबडतोब बरे होण्याची आणि उद्याच्या उद्या कामावर हजर होण्याची आणि डॉक्टरला घाई आजारापेक्षा मोठे औषध देऊन तो आजार लवकरात लवकर बरे करण्याची, परंतु यामध्ये जे नुकसान होते ते शरीराला सहन करावे लागते.

आजाराच्या ताकतीपेक्षा त्यासाठी वापरली जाणारी औषधे किंवा वापरली जाणारी अँटिबायोटिक ही खूप जास्त ताकतीची असल्यामुळे शरीराला स्वतःला रोगप्रतिकारशक्ती तयार करायला वेळच मिळत नाही आणि आजार नैसर्गिकरित्या बरा होण्याऐवजी आजाराचा मार्ग बदलला जातो आणि आजाराची लक्षणे दिवसेंदिवस वाढतच जातात, यामध्ये काही लक्षणे आजाराची असतात आणि काही लक्षणे पेशंट ने घेतलेल्या अँटिबायोटिक्स ( औषधांचे साईड इफेक्ट्स) मुळे देखील असतात.

सर्व पेशंट्स ना विनंती आहे की सर्दी खोकला, ताप, थंडी अंगदुखी, म्हणजे फ्लू सदृश्य लक्षणे दिसल्यानंतर कृपया स्वतःच्या शरीरावर औषधांचा मारा करून घेऊ नये, आजार नैसर्गिकरित्या बरा होईल याची वाट बघा आणि आजार नैसर्गिक रित्या बरा होण्याकरिता त्याला मदत करणारी होमिओपॅथिक आयुर्वेदिक औषधे जी निसर्ग शास्त्रावर अवलंबून आहेत अशा औषधांचा वापर करा, साईड इफेक्ट टाळा, स्वतःच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करा, आजाराला संपण्यासाठी त्याचा नैसर्गिक मार्ग मोकळा करा, आणि मग बघा की आजार कमीत कमी वेळात बरा होतो की आजाराची लक्षणे दिवसेंदिवस वाढत जातात ! 

 

डॉ सिद्धार्थ लावंड,

होमिओपॅथी तज्ञ, फलटण

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER