टेंभू योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता माण तालुक्यातील 16 गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ताकदीनिशी आपल्याला लढा उभारायचा आहे. जोपर्यंत शेतीला पाणी मिळून शेती सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. - अनिल देसाई, (संचालक , सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक)