Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

जातीयवादाचे विष सर्वांनी एकत्र येऊन मातीत गाढा : खा. रणजितसिंह यांचे आवाहन

टीम : धैर्य टाईम्स
देशातील विविध महापुरुषांनी भारतीय म्हणून काम केले मात्र देशातील विविध जाती समूहांनी त्यांना जाती बंदिस्त केले. आजही विविध जाती समुहाच्या बैठक होताना दिसतात या सर्व घडामोडी देशाची एकता भंग करणाऱ्या आहेत जातीयवादाचे चित्र अलीकडे गडद होताना दिसत आहे. त्यामुळे जातीयवादाचे विष सर्वांनी एकत्र येऊन मातीत गाढा असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले, ते फलटण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.नरसिंह निकम, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे मा. पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते, प्रा.रवींद्र कोकरे, महिला आघाडीच्या सौ उषा राऊत, जिल्हा सरचिटणीस सौ. मुक्ती राहुल शहा, माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 पुढे बोलताना खा. रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर अस्पृश्यता मिटवणारे व विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे सावरकर यांच्यावर काही लोक टिका करतात मात्र त्यांनी पहिल्यांदा अभ्यास करावा व नंतर बोलावे. अलीकडच्या काळामध्ये विविध समाजामध्ये गट निर्माण व्हायला लागले आहेत त्याचा परिणाम समाज दुभंगतेकडे होऊ लागला असून कोणत्याही धर्माने जातीवाद शिकवला नाही विविध जाती,धर्म,पंथ देशात गुण्या गोविंदाणे नांदले पाहिजेत अशी अपेक्षा खा. रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणत्याही घटकाने जातीयवाद मुळात माणूच नये यातून भारतीयांचे एकीकरण होण्यास मदतच होणार आहे. विविध समाजातील वाद देशाची एकता व अखंडतेला मारक असल्याचे प्रतिपादन खा. निंबाळकर यांनी केले. समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्याला बाजूला ठेवणे ही आजची गरज बनली आहे. विविध जाती समूहाच्या मागे राहून राजकीय स्वार्थ साधनाऱ्या राज्यकर्त्यांनी जातीयवाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी खासदार निंबाळकर यांनी केले.

सध्या देशात भाजपाचे सरकार आहे. आपण आपल्या भागात अनेक कोटींचा निधी आणला आहे. विविध समाजातील घटकांना याचा लाभ होतो. विकास प्रक्रियेमध्ये कोणताही समाज मध्ये न आणता सर्वांगीण विकास ही आपली मनापासूनची धारणा असून केंद्राच्या माध्यमातून आपल्या भागासाठी रोज कोठ्यावधींचा निधी येत आहे. सर्वांचा विकास हाच आपला ध्यास असल्याचा संकल्प आपण केला असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले. आज समाजातील विविध घटक आपली ओळख करून देत असताना मी या जातीचा मी त्या धर्माचा असे अभिमानाने सांगत असल्याचे चित्र दिसत आहे मात्र देशातील समाजातील सर्व घटकांनी भारतीय म्हणूनच आपली ओळख दिली पाहिजे अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली.

 यावेळी प्रा. रवींद्र कोकरे यांनी स्वातंत्रवीर सावरकरांचे जीवन चरित्र आपल्या भाषणातून उलगडून दाखविले. ॲड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, डॉ. प्रवीण आगवने, संतोष सावंत यांनी मनोगते व्यक्त केली.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला मलठण येथील शंभू महादेवाच्या मंदिरापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी केले तर आभार भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER